Wednesday, November 16, 2011

बोरगांव बाजार ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे .

 ग्रामपंचायतींसाठी मराठीतील परिपूर्ण संगणक प्रणाली आधुनीक तंत्रज्ञान वापरून महाग्राम डॉट कॉम या कंपनीने ग्रामसेवक ही मराठी संगणक प्रणाली तयार केली आहे.कंपनीचे 4000 पेक्षा जास्त समाधानी ग्राहक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, त्याच बरोबर प्रशिक्षण केंद्रेही कार्यरत आहेत. कंपनीकडे तज्ञ व अनुभवी सॉफ्टवेअर इंजीनीअर्स आणि स्टाफ उपलब्ध आहे. उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण, स्टॅन्डर्ड क्वालिटी प्रॉडक्ट आणि ग्राहकहित हेच कंपनीचे उद्दीष्ट आहे. gramsavak grampanchayat software
संगणक क्षेत्रात झपाट्याने होणारी क्रांती व सर्व क्षेत्रातील होणारा वाढता वापर लक्षात घेता ग्रामपंचायतींनी संगणकीकरणासाठी अंगीकारलेली मानसीकता कौतुकास्पद आहे.याच कारणास्तव ग्रामपंचायतींच्या गरजा व अडचणी विचारात घेऊन महाग्राम डॉट कॉम ने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

महाग्राम डॉट कॉम या कंपनीचे मुख्य कार्यालय अहमदनगर व शाखा कार्यालय औरंगाबाद येथे असून कंपनीद्वारे ग्रामपंचायतींना उत्कृष्ट सेवा व प्रशिक्षण पुरविले जातेबोरगांव बाजार ग्रामपंचायत

Thursday, October 27, 2011

महा ई सेवा केंद्राआतर्गत कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत?

विविध दाखले देण्याकरीता शिबिरे आयोजित करणे.
विविध दाखल्यांकरिता आवश्यक असलेले अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन सदर अर्ज ऑनलाईन सादर करण्याची पर्यायी सुविधा सेतू केंद्र व ई-सेवा केंद्रामार्फत सुरु करणे.
गांव, नकाशा प्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले पाणंद / पांधण/ पानधन/ शेतरस्ते / शिवरस्ते / शिवाररस्ते मोकळे करणे.
एक महिन्याचेवर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे. त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे.
माहिती मिळण्यासाठी व तक्रार निवारणासाठी ई-लोकशाही प्रणाली (Help line) उपलब्ध करुन देणे.
नागरिकांना एका छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना राबविणे
ई-चावडी योजना प्रलंबित विविध मुळ अधिकारीतेमधील महसूल प्रकरणे व अपिल प्रकरणे १ वर्षाच्या आत निकाली काढणे.
विविध शासकीय कामांसाठी मोबाईल, इंटरनेट, व्हीडीओ कॉन्फरन्स, जीपीएस., सॅटेलाईट ईमेजचा मोठ्या प्रमाणात वापर करणे.
नागरिकांच्या सोईकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयात सुविधा कक्ष (facilitatiocentre) सुरु करणे.

अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयात बायोमेट्रीक यंत्रे बसविणे.

१० सुत्री मोहिम अंतर्गत महाविद्यालय/शाळा मधील विद्यार्थी यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र महा ई सेवाकेंद्रातुन मिळणार

शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिक यांना विविध प्रश्नांच्या संदर्भात तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय येथे वारंवार जावे लागते. पण त्याचबरोबर दरवर्षी जून- जुलै महिन्यात दहावी व बारावी झाल्यानंतर शाळा, कॉलेज प्रवेशाच्या वेळेस विविध दाखल्यांसाठी तहसिलदार कार्यालयात विद्यार्थ्यांची व नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. शासनाच्या नव नवीन योजना, नियम व अटीमुळे नोकरीसाठी वेगवेगळया दाखल्यांची गरज भासते. यासाठी बदलत्या काळातील आव्हानावर मात करण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्री व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुनियोजित वापर तसेच जनतेच्या गरजा व निकड लक्षात घेऊन राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यात दिनांक १ मे २०११ पासून राबविण्यात येत आहे. 

Tuesday, March 8, 2011

महा ई-सेवा केंद्राच्या मुख्य शासकीय सेवा खालील प्रमाणे

  •  सातबारा उत्तरा जन्म/म्रत्यु प्रमाणपत्र
  • राहिवासी प्रमाणपत्र
  • उत्तपन्न प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वय,आधिवास प्रमाणप्रत्र                           
  • भुमिहिन प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्थ प्रमाणपत्र
  • महिअला आरक्षण प्रमाणपत्र
  • संजय गांधी योजना
  • राजीव गांधी योजना
  • फटाके, होटॆल,मिरवणुक परवाना
  • जेष्ट नागारिक प्रमाणपत्र
  • वास्थव्याचे प्रमाणपत्र
  • राशन कार्ड ,मतदान कार्ड
  • जनावरांचा विमा नोंदाणी
  • विविध एल..सी.विमा भराणा
  • रेल्वे /बस तिकीट बुकिंग
  • १७.सर्व डि.टी.एच रिचार्ज
  • नोकरी विषयी माहिती अर्ज व अशा अनेक शासकिय सुविधा.*******
Zenith Computers
                                                     *   प्युचर अहेल्थ सुरक्षा *


              नेहमीच तुमच्या जवळ्पास परिअवाराच्या आरोग्यासाठी
              दॆशभरात ३००० हून अधिक रुगणालयांचे नेटवर्क
              व्यक्तिगत योजना
              ५६७६७८ वर फ़.जि एसएमएअस करा

 

Monday, March 7, 2011

                          Maha e- seva kendra Borgaon Bazar


                                           LAND AND REVENUE

Services that are available in Land and Revenue are as under:

Sale of 8A Extracts: 8A Extract form is also available at CSC to facilitate the rural people. They can buy the form at Maha e-seva kendra Borgaon Bazar
                                   CERTIFICATES:
Issue of Birth Certificate: Birth Certificate is issued to every people to certify that his birth has been registered. People need birth certificates for various reasons, including as a proof of date of birth. CSC issues copies of birth certificates to the people on payment of certain amount, on people’s need basis.

Issue of Death Certificate: Death Certificate is issued to certify that the death of an individual has been registered. The peoples need death certificates for various reasons, including as a proof of date of death or even in property inheritance issues. CSCs issues copies of death certificates to the peoples on payment of certain amount, on the people’s need basis.

Issue of Income Certificate: Income Certificate is issued to citizen to certify that his income has been registered. CSC issues copies of income certificates to the peoples on payment of certain amount, on the peoples need basis. The peoples can get a income certificate issued This Maha e-seva kendra
SALE OF APPLICATION:
SALE OF FORMS
SALE OF DOMICILE FORM
SALE OF INCOME CERTIFICATE
IRCTC TRAIN TICKET booking is available in Maha e-seva kendra
LIC INSURANCE: Payment of Insurance is made available for people of the rural areas right at CSC centres :maha e-sevakendra & Zenith Computers. At borgaon bazar
DTH RECHARGE:- DTH Recharge service is also available.
Job Registration: Online applying for jobs are available with this service.
CONTACT  US :-cms.ishvarmahor@gmail.com,cms.ishvarmahor@yahoomail.com,cms.ishvarmahor@rediffmail.com,cms.ishvarmahor@hotmail.com

Saturday, January 29, 2011

महा ई-सेवाच्या माध्यमातून जनजागृती

शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करुन शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ई-गव्हर्नन्स करीत आहे. शासन निर्णय, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत याकरीता महा-ई सेवा केंद्राची उभारणी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. विविध विकास कामांसाठी तसेच साहित्यांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया पारर्दशक करण्यासाठी ऑन लाईन टेंडरींग म्हणजे ई-टेंडरींगचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव डॉ. अजय भूषण पांडे यांनी जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.

दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून दर मंगळवार व गुरूवार रात्री ८ ते ९ या वेळेत जयमहाराष्ट्र हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतो. पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली.

महा ई-सेवा या योजनेतंर्गत तात्काळ सर्टिफिकेटस पुरविण्याची सुविधा ई-गव्हर्नन्स्मुळे उपलब्ध होईल का ?

या यंत्रणेमध्ये ऑन लाईन आज अर्ज केला तर मला टोकन नंबर मिळाला तर इंटरनेटवर जाऊन हे मला पाहता येईल की माझा अर्ज आता कुठे आहे? कोणत्या कारणाने तो प्रलंबित आहे ? माझ्या नंतर कोणी अर्ज केला आहे ? आज जी सिस्टीम आहे त्यात ही माहिती मिळत नाही. एक अधिकारी तीन चार दिवसात दाखला देतो म्हणजे अशा प्रकारच्या अधिकार्‍याची माहिती संपूर्ण राज्यभर कॉम्युटर स्क्रिंनवरुन प्रसारीत होईल. मग त्या अधिकार्‍याच्या अडचणी काय आहेत त्याचा खोलपर्यंत जाऊन तो प्रश्न सोडविता येईल. अधिकार्‍यातील कमीपणा त्यांच्या लक्षात आणून देऊन अशी दिरंगाई टाळता येईल व त्यांना समज देऊन त्यांच्याकडून काम करुन घेता येईल.

लोकांसाठीच्या ज्या अडचणी येतात त्या संदर्भात ई-गव्हर्नन्स् तर्फे काही उपाययोजना करण्यात येतील का ?

युवकांना रोजगाराचा प्रश्न मोठा असतो. सुशिक्षित बेरोजगार युवक त्याला नोकरी शोधण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहेत, ही माहिती इंटरनेटद्वारे मिळेल. स्वयंरोजगार विभागाची एक खास योजना आहे. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन त्याला नोकरीसाठी रजिस्टर करुन घेता येईल. आज त्याला एम्पॉमेंट ऐक्सचेंज मध्ये जावे लागते आता तेथे न जाता महा -ई केंद्रात जाऊन एम्पलॉयमेंट कार्ड रजिस्टर करुन घेता येईल. तसेच महा- ई-सेवामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतील. नोकरीसाठी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र, वेतन प्रमाणपत्र या सर्व गोष्टींसाठी त्याला ऑफिसमध्ये चक्कर मारावी लागते. त्यांना चक्कर मारण्याची गरज भासू नये म्हणून ई-सेवा केंद्रामार्फत सर्व प्रमाणपत्र देण्यात येतील.

लोकांसाठीच्या ज्या अडचणी येतात त्या संदर्भात ई-गव्हर्नन्स् तर्फे काही उपाययोजना करण्यात येतील का ?

युवकांना रोजगाराचा प्रश्न मोठा असतो. सुशिक्षित बेरोजगार युवक त्याला नोकरी शोधण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहेत, ही माहिती इंटरनेटद्वारे मिळेल. स्वयंरोजगार विभागाची एक खास योजना आहे. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन त्याला नोकरीसाठी रजिस्टर करुन घेता येईल. आज त्याला एम्पॉमेंट ऐक्सचेंज मध्ये जावे लागते आता तेथे न जाता महा -ई केंद्रात जाऊन एम्पलॉयमेंट कार्ड रजिस्टर करुन घेता येईल. तसेच महा- ई-सेवामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतील. नोकरीसाठी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र, वेतन प्रमाणपत्र या सर्व गोष्टींसाठी त्याला ऑफिसमध्ये चक्कर मारावी लागते. त्यांना चक्कर मारण्याची गरज भासू नये म्हणून ई-सेवा केंद्रामार्फत सर्व प्रमाणपत्र देण्यात येतील.

प्रश्न: ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सर्व सामान्य माणसांसाठी काय उपाय योजना केली आहे? लोकसुविधा केंद्र आहेत. माहिती व तंत्रज्ञानद्वारे झालेले कार्य यांची कार्यपध्दती सोपी सुलभ आहे का?

उत्तर: महाराष्ट्रात ३५ हजार गावे आहेत. शासनामार्फत प्रत्येक ३ गांवाच्या मागे एक ई -सेवा म्हणजे संपूर्ण गावांमध्ये ११,८०० महा -ई-सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्या महा -ई-सेवां केंद्रामध्ये गेल्यानंतर तो कर्मचारी काम्युटर जाणनारा असेल तो सरकारी नसून गावातील एक व्यक्ति असेल तो ते केंद्र चालवेल. त्याला हायस्पिड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करुन देऊ. त्या नंतर जे वेगवेगळे विभाग त्यांची जी योजना आहे. त्याची माहिती व योजनांचे फॉर्मस् केंद्राच्या कॉम्युटरवर उपलब्ध करुन देण्यात येतील. कामासाठी वेगवेगळया विभागात न जाता त्यांना त्याच विभागात फॉर्म मिळेल. त्याच ठिकाणी फॉर्म पावती मिळेल. नंतर त्यांना नंबर देण्यात येईल. त्यांचा नंबर त्यांना केंद्रावर येऊन प्रकरण कुठपर्यंत गेले आहे. त्यांना दाखला कधी मिळेल याची माहिती मिळेल. ज्यांच्याकडे कॉम्युटर नाही त्यांना महा-ई-सेवे मार्फत माहिती मिळेल. महा-ई-सेवा टप्प्या टप्प्याने सुरु करीत आहेत.

प्रश्न:ई-गव्हर्नन्सचा ग्रामीण भागासाठी काय फायदा ?

उत्तर: ७/१२ चा उतारा, जातीचा दाखलाआहे. यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जावे लागते तेव्हा ई-गव्हर्नन्समुळे ते सहज मिळणे शक्य झाले. पूर्वी रेल्वे तिकीटे १५ ते २० दिवस रांगेतून मिळत होती. आता इंटरनेटवरुन मिळते. त्याचप्रमाणे शासकीय सुविधा देखील आपण लोकांच्या घरापर्यंत पोहोचवू शकतो.अशी ही ई-गव्हर्नन्स् संकल्पना आहे. नागरिकांना सर्व माहिती त्याचप्रमाणे दाखले, कागदपत्रे कार्यालयात न जाता घरीच बसून जवळच जिथे महा ई-सेवा केंद्र ,असेल तेथे घेता येते म्हणजेच आपल्याला एक पारदर्शक शासन मिळेल. शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी करण्यास ई-गर्व्हनरचा फायदा होऊ शकेल. माहिती व तंत्रज्ञान हे शहरी लोकांसाठीच आहे, बाकी लोकांसाठी ही सुविधा मिळणार नाही असे नसून ज्या ठिकाणी रस्ते नाही, तेथेही मोबाईल,इंटरेनट पोहोचले आहेत.

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती

शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करुन शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ई-गव्हर्नन्स करीत आहे. शासन निर्णय, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत याकरीता महा-ई सेवा केंद्राची उभारणी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. विविध विकास कामांसाठी तसेच साहित्यांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया पारर्दशक करण्यासाठी ऑन लाईन टेंडरींग म्हणजे ई-टेंडरींगचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव डॉ. अजय भूषण पांडे यांनी जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.

दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून दर मंगळवार व गुरूवार रात्री ८ ते ९ या वेळेत जयमहाराष्ट्र हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतो. पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली.

Friday, January 28, 2011

सिल्लोड तलुक्यातील महा ई-सेवाकेंद्र संचालक

ईश्वर माहोर ,बोरगाव बाजार- मो .९६३७३४५१७४
ईश्वर माहोर,तळणी -मो.९६३७३४५१७४
राजेंद्र कळे ,अजिटा - मो .९४०४९८२३००
अनिल राऊत, शिवना - मो .९८९०४९३१७७
योगेश माहेज,देउळगाव बाजार - मो .९९७०१७७८८१
गजानन कोरडे, मंगरुळ - मो .९५४५७८३००८
पि.डी. निकुंभ,भराडी -मो .८४४६२१४५४०
भास्कर पारखे ,घाटनाद्र -मो.९४०४६८०६८३
प्रमोद शेजुळ, ऊपळी -मो.९८५०९४६९६१
सचिन चोबे,गोळेगाव -मो.९४०५४६९००९
अनिता सेजुळ ,लोनवाडी -मो.९८५०९४६९६१
रुपेश जेस्वाल ,लिहाखेडी मो .९८२२२७०८३५
योगिता जॆस्वाल ,सारोळा मो.९७६४३५६६०५
दिपक गायके,सिल्लोड -मो.९२२६००००८७
सुनिल बोराडे,भवन -मो .९४२२३४७४०७

महा ई-सेवा केंद्र अजिंटा

माहा ई-सेवा केंद्र अजिंटा
माझे प्रिय दाजी व गुरु & मित्र
अशे अमचे नातं
राजेंद्र काळे साहेब
मो.९९२२७२३६३३,
९४०४९८२३०० ........

Thursday, January 27, 2011

महा ई-सेवा केंद्र बोरगाव बाजार

महा ई-सेवा केंद्रामधुन सर्व सुविधा मिळने सुरु झाल्या आहे.
व ई गर्व्हनंस सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महा ई- सेवा केंद्र बोरगाव बाजार

http://wwwborgaonbaza-mahaesevakendra.blogspot.com/

महा ई सेवा केद्रं म्हणजेच ज्या ठिकाणाहुन गावातील लोकांना तालुका स्तरावरील सुविधा गावात मिळ्ण्या केंद्र स्थापन्यासाठी केद्रंसरकारणे केलेली एक योजना ज्या मधे सर्व पारदर्शक व्यवहार केल्या जाईल जो सर्व आन लाईन असल्याने सुरक्षीत राहील.व गावातील एक सुशीक्षीत बे रोजगाराला उद्योग मिळेल.

सबसे बडी सेवा हॆ जिवन की खुशियों दुसरो कें साथ बाटाना

महा ई-सेवा केंद्रात मिळ्नार खालिल सुविधा.

* सात बारा व नमुना नं. ८
* रहिवासी व जातीचे प्रमा्णप्रत्र
* वयआधिवास प्रमाणप्रत्र
* भुमिहिन प्रमाणपत्र
* डोगरी भागाचे प्रमाणपत्र
* रेशन कार्ड वाटप
* ऊत्पन्नाचे प्रमाणपत्र
* आरटीओ विभागाच्या सुविधा
* रेल्वे तिकिट बुकिंग
व शासनाच्या अनेक सुविधा ..........

माहा ई-सेवा केंद्र बोरगाव बाज़ार

माहा ई-सेवा केंद्रात आता मिळनार घरपोच सेवा या केंद्रमुळॆ आता तालूक्याला जाण्याची गारज पाडनार नाहि.