tag:blogger.com,1999:blog-5433221426216499243.post4858958842586669895..comments2011-03-07T10:36:33.762-08:00Comments on Maha e-seva kendra Borgaon Bazar: ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृतीईशवर माहोरhttp://www.blogger.com/profile/00698819644939476743noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-5433221426216499243.post-7573003244450987942011-01-29T05:03:47.051-08:002011-01-29T05:03:47.051-08:00प्रश्न:ई-गव्हर्नन्सचा ग्रामीण भागासाठी काय फायदा ?...प्रश्न:ई-गव्हर्नन्सचा ग्रामीण भागासाठी काय फायदा ?<br /><br />उत्तर: ७/१२ चा उतारा, जातीचा दाखलाआहे. यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जावे लागते तेव्हा ई-गव्हर्नन्समुळे ते सहज मिळणे शक्य झाले. पूर्वी रेल्वे तिकीटे १५ ते २० दिवस रांगेतून मिळत होती. आता इंटरनेटवरुन मिळते. त्याचप्रमाणे शासकीय सुविधा देखील आपण लोकांच्या घरापर्यंत पोहोचवू शकतो.अशी ही ई-गव्हर्नन्स् संकल्पना आहे. नागरिकांना सर्व माहिती त्याचप्रमाणे दाखले, कागदपत्रे कार्यालयात न जाता घरीच बसून जवळच जिथे महा ई-सेवा केंद्र असेल तेथे घेता येते म्हणजेच आपल्याला एक पारदर्शक शासन मिळेल. शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी करण्यास ई-गर्व्हनरचा फायदा होऊ शकेल. माहिती व तंत्रज्ञान हे शहरी लोकांसाठीच आहे, बाकी लोकांसाठी ही सुविधा मिळणार नाही असे नसून ज्या ठिकाणी रस्ते नाही, तेथेही मोबाईल,इंटरेनट पोहोचले आहेत.ईशवर माहोरhttps://www.blogger.com/profile/00698819644939476743noreply@blogger.com